शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 700 कोटी निधी शेतकरी हिताच्या योजनेस प्रशासकीय मान्यता ! शेतकऱ्यांना सर्वात मोठा होणार फायदा, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Solapur Breaking : शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींचा समोर येतात. प्रामुख्याने पाण्याची समस्या तसेच विजेच्या समस्येसेनाचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी अजूनही पुरेशी विजेची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकरी बांधवांना वीज उपलब्ध होते मात्र वीज हीं दिवसा न उपलब्ध होता रात्री जास्त करून उपलब्ध होते. त्याचप्रमाणे सध्या … Read more

भूमिहीनांना सुद्धा मिळणार जमीन ; तब्बल 1 लाख 60 हजार एकर जमिनीचे होणार आहे वाटप, तुम्ही आहात का पात्र जाणून घ्या खालील लेखामध्ये..

जमिनीचे वाटप – भूदान आंदोलना ला ६० वर्षे झाली आहेत. यादरम्यान बिहारला १ लाख ६० हजार एकर जमीन दान करण्यात आलेली असून आता त्या भूमिहीनांना वाटप करण्यास योग्य निर्णय असल्याचे बिहार सरकारला आढळून आले. माहे डिसेंबर 2022 नंतर सुरु होईल प्रक्रिया – महसूल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित अशा १ लाख ६० हजार एकर जमिनीच्या वितरणाची प्रक्रिया डिसेंबरनंतर … Read more

शासन शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देणार असून, या योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल; चला बघूया संपूर्ण कृषी बातमी !

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शेती करण्याकरिता जमीन, पाणी आणि वीज ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र तसे बघायचे झाले तर भारत स्वातंत्र्य होऊन इतके वर्षे झाली तरीही शेतकऱ्यांना अजून पुरेपूर वीज शेती करण्याकरिता उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी समोर सामोरे जावे लागते. राज्यामधील शेतकऱ्यांना वीज ही बहुतांशपणे रात्रीच दिली जात … Read more

यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरू ! चला बघूया तालुक्यानुसार वितरित केलेली रक्कम !

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, राज्यांमध्ये झालेल्या जून जुलै ऑगस्ट मधील अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसानात झालेले होते. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचे पिके हे पाण्यातच होत होते. वेळोवेळी शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून योग्य ते नियोजन शेतकरी करत होते, मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे यासोबतच कापसाला सुद्धा चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस मोठ्या … Read more

Breaking News : शेतकरी हितासाठी , राज्यातील ऊस वाहतुक बंद पाडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा …

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या – यंदाच्या वर्षीच्या ऊसाची एफ आर पी ही मागील वर्षापेक्षा दोनशे रुपयांनी वाढवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मांडली. यासोबतच हंगाम संपल्यावर 350 रुपये द्यावेत असे सुद्धा सांगितले. ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा त्यांनी केला – पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल – जोपर्यंत आम्ही मांडलेल्या … Read more

शेतकऱ्यांसाठी खूशखबर कांदा चाळ अनुदान योजना 2022: पाहा कोण कोण करू शकता अर्ज जाणुन घ्या सर्व माहिती…

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज कांदा चाळ अनुदान योजनेविषयी माहिती या लेखामध्ये पाहणार आहे. या मध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेचा लाभ कोणी कोणी घेऊ शकतात, त्यांची आवश्यक पात्रता काय आहे, अनुदान किती मिळू शकते, लाभार्थी निवडीचे निकष कोणते, अर्ज कुठे करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या … Read more

या बाजारपेठेमध्ये कांदा गेला चार हजार रुपयांवर; चला बघूया आजचे कांद्याचे बाजार भाव;

मागील काही दिवसांपासूनच कांद्याच्या बाजार भाव मध्ये वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. तसे पाहायला गेले तर शेतकरी बांधवांनी कांदा चाळीमध्ये साठवलेला उन्हाळी कांदा सध्या संपत आलेला आहे. यासोबतच नवीन लाल कांदा देखील बाजारामधून अजून मोठ्या प्रमाणावर ती दाखल झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे शॉर्टेज बाजारपेठेमध्ये झाले … Read more

शेतकऱ्यांना आता सिंचनाची झाली चांगली सोय ! या योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी शासन देत आहे 90 टक्के अनुदान .

केंद्र शासन शेतकऱ्यांकरिता एक नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. त्या योजनेच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे आणि ती सबसिडी 90% पर्यंत मिळत असल्यामुळे खरोखर या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे.जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आवश्यक आहे. आजच्या लेखामध्ये आपण शासनाने राबवलेल्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती … Read more

शेतकऱ्यांच्या समस्येवर शासनाचे मोठे समाधान ; शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीसाठी आत्ता मिळणार 2,50,000 रुपये. वाचा संपूर्ण माहिती..

संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन व मदत. ( खलील प्रकारे माहिती जाणून घ्या ) १) इच्छुक लाभार्थी शेतक-यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून अर्ज करावा २) शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व शेतकऱ्यांने अपलोडकेलेल्या कागदपत्रांची छानणी करुन ऑनलाईन अर्जाचीअत्यल्प व अल्प भूधारक अशी प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , दिव्यांग , महिला शेतकरी … Read more

E-Pik Pahani Condition Relaxed | ई पिक पाहनीच्या पाठीमागे शासनाची माघार, आता सरसकट शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे व महत्त्वपूर्ण अपडेट. शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचे व दिलासा देणारी बातमी. शासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.राज्यातील अतिवृष्टी तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती. या संदर्भात ई-पीक पाहण अट आता माघार घेण्यात आले आहे. E-Pik Pahani Condition Relaxed शासनाची अट ही … Read more