pashu kisan credit card apply online : पशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 के लिए ऐसे करें आवेदन साथ ही जाने इसकी योग्यता और लाभ

pashu kisan credit card apply online : किसान क्रेडिट कार्ड योजना भारत के कृषि सेक्टर में अहम योजनाओं में से एक है। इस योजना के जरिए किसानों को पशुओं के लिए ऋण उपलब्ध होते हैं जो उन्हें पशु आहार, चिकित्सा, बीज और खरपतवार से संबंधित अन्य खर्चों के लिए इस्तेमाल करने में मदद करते हैं।  … Read more

HDFC Bank Loan : HDFC Bank से अब मिनटों में लें 50,000 तक का लोन

HDFC Bank Loan : कभी-कभी पैसे ना होने की स्थिति में बैंक से लोन लेना जरूरी हो जाता है।  पर इस  बात को भी हम सभी अच्छी तरह से जानते हैं कि बैंक से लोन लेना कोई आसान काम नहीं। इसमें आपको ढेरों डॉक्यूमेंट जमा करने होते हैं और बैंक के कई चक्कर लगाने पड़ते … Read more

मंत्रीमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेला महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय ! वाचा सविस्तर निर्णय !

महाराष्ट्र राज्य शासनाची कॅबिनेट बैठक दि.17.11.2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन , या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये विविध महत्वपुर्ण 15 निर्णय घेण्यात आले आहेत . यापैकी शेतकऱ्यांच्या बाबत एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे , शेतकऱ्यांच्या संदर्भात घेण्यात आलेला महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . बाजार समितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना लढवता येणार निवडणुक – … Read more

महत्वाची बातमी : जनधन खात्याचा अशाप्रकारे होत आहे नागरिकांना लाभ !

देशातील नागरिकांनी देशाच्या आर्थिक रचनेमध्ये सहभागी व्हावे यासोबतच त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनधन खाती सुरू करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेच्या खात्या मधून आत्तापर्यंत 25 लाख कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित केले आहेत. म्हणजेच देशात या योजनेच्या लाभार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्याकडे जर जनधन बँक खाते असेल किंवा नसेल … Read more

या बाजारपेठेमध्ये कांदा गेला चार हजार रुपयांवर; चला बघूया आजचे कांद्याचे बाजार भाव;

मागील काही दिवसांपासूनच कांद्याच्या बाजार भाव मध्ये वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. तसे पाहायला गेले तर शेतकरी बांधवांनी कांदा चाळीमध्ये साठवलेला उन्हाळी कांदा सध्या संपत आलेला आहे. यासोबतच नवीन लाल कांदा देखील बाजारामधून अजून मोठ्या प्रमाणावर ती दाखल झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे शॉर्टेज बाजारपेठेमध्ये झाले … Read more

शेतकऱ्यांसाठी खूशखबर कांदा चाळ अनुदान योजना 2022: पाहा कोण कोण करू शकता अर्ज जाणुन घ्या सर्व माहिती…

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज कांदा चाळ अनुदान योजनेविषयी माहिती या लेखामध्ये पाहणार आहे. या मध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेचा लाभ कोणी कोणी घेऊ शकतात, त्यांची आवश्यक पात्रता काय आहे, अनुदान किती मिळू शकते, लाभार्थी निवडीचे निकष कोणते, अर्ज कुठे करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या … Read more

Breaking News : शेतकरी हितासाठी , राज्यातील ऊस वाहतुक बंद पाडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा …

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या – यंदाच्या वर्षीच्या ऊसाची एफ आर पी ही मागील वर्षापेक्षा दोनशे रुपयांनी वाढवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मांडली. यासोबतच हंगाम संपल्यावर 350 रुपये द्यावेत असे सुद्धा सांगितले. ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा त्यांनी केला – पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल – जोपर्यंत आम्ही मांडलेल्या … Read more

यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरू ! चला बघूया तालुक्यानुसार वितरित केलेली रक्कम !

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, राज्यांमध्ये झालेल्या जून जुलै ऑगस्ट मधील अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसानात झालेले होते. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचे पिके हे पाण्यातच होत होते. वेळोवेळी शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून योग्य ते नियोजन शेतकरी करत होते, मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे यासोबतच कापसाला सुद्धा चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस मोठ्या … Read more

भूमिहीनांना सुद्धा मिळणार जमीन ; तब्बल 1 लाख 60 हजार एकर जमिनीचे होणार आहे वाटप, तुम्ही आहात का पात्र जाणून घ्या खालील लेखामध्ये..

जमिनीचे वाटप – भूदान आंदोलना ला ६० वर्षे झाली आहेत. यादरम्यान बिहारला १ लाख ६० हजार एकर जमीन दान करण्यात आलेली असून आता त्या भूमिहीनांना वाटप करण्यास योग्य निर्णय असल्याचे बिहार सरकारला आढळून आले. माहे डिसेंबर 2022 नंतर सुरु होईल प्रक्रिया – महसूल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित अशा १ लाख ६० हजार एकर जमिनीच्या वितरणाची प्रक्रिया डिसेंबरनंतर … Read more

शासन शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देणार असून, या योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल; चला बघूया संपूर्ण कृषी बातमी !

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शेती करण्याकरिता जमीन, पाणी आणि वीज ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र तसे बघायचे झाले तर भारत स्वातंत्र्य होऊन इतके वर्षे झाली तरीही शेतकऱ्यांना अजून पुरेपूर वीज शेती करण्याकरिता उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी समोर सामोरे जावे लागते. राज्यामधील शेतकऱ्यांना वीज ही बहुतांशपणे रात्रीच दिली जात … Read more