शेतकरी मित्रांनो, पिक विमा रक्कम मिळण्याचा मार्ग झाला मोकळा ! चला बघूया पिक विमा संदर्भात सरकारने काय निर्देश दिले आहेत !

यंदाच्या वर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले. सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पीक पाण्याखालीच गेली त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी यासोबतच इतर पिकांची पेरणी करणारे शेतकरी यांना मोठा फटका यंदाच्या वर्षी खरीप हंगामामध्ये बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या कारणांमुळे हिरावून गेलेला आहे. खरीप हंगामातील नुकसानग्रस्त असलेला … Read more

Titar Palan : कुक्कुटपालनापेक्षा आपल्याला मिळतो जास्तीत जास्त नफा या व्यवसायात 300 पेक्षा अधिक अंडी देणाऱ्या या पक्षाचे पालन करून कमवूया लांखो रुपये…..

Titar Palan : देशामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मध्ये कुक्कुटपालन अधिकाधिक प्रचलित आहे. मात्र, असाही एक पक्षी आहे, ज्यामधून शेतकरी जास्तीत जास्त नफा कमवू शकतो. आज या पक्षांचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. तज्ज्ञांच्या मते जंगली पक्षी तीतर हा आहे. बरेशेच लोक त्या पक्ष्यांची मांस मोठ्या आवडीने खात असतात. तसेच या पक्षाला अनेक ठिकाणी … Read more

Soybean Rate : सोयाबीनचा भाव किती झाला ? पाहा येथे सविस्तर माहिती.

आंतरराष्ट्रीय बाजारात आत्ता सोयाबीनचे दर हे (Soybean Rate) काहीसे नरमले होते. सोयातेलाच्या दरातील तेजीही आज थांबली पाहायला मिळत होती. मात्र देशात प्रक्रिया प्लांट्सची (Soybean Processing Plant) खरेदी वाढल्यानं दरातील वाढ ही कायम होती आणि असं असूनही शेतकऱ्यांची बाजारातील सोयाबीनची आवक वाढली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन बाजारात कालपासून काहीशी स्थिरता आलेली आहे. सोयाबीन आणि सोयातेलाचे दर काहीसे … Read more

शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी ! आजपासून ‘ही’ बँक शेतकऱ्यांकडून करणार कर्जाची वसुली ; वाचा सविस्तर माहिती..

Agriculture Loan : आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश मानला जातो. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या जवळजवळ 70% ही शेती या व्यवसायावर आधारित आहे. खरं पाहता शेती करताना शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना भांडवलाची आवश्यकता ही खूप असते. मात्र अनेकदा असे होते की शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 700 कोटी निधी शेतकरी हिताच्या योजनेस प्रशासकीय मान्यता ! शेतकऱ्यांना सर्वात मोठा होणार फायदा, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Solapur Breaking : शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींचा समोर येतात. प्रामुख्याने पाण्याची समस्या तसेच विजेच्या समस्येसेनाचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी अजूनही पुरेशी विजेची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकरी बांधवांना वीज उपलब्ध होते मात्र वीज हीं दिवसा न उपलब्ध होता रात्री जास्त करून उपलब्ध होते. त्याचप्रमाणे सध्या … Read more

शासन शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देणार असून, या योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल; चला बघूया संपूर्ण कृषी बातमी !

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शेती करण्याकरिता जमीन, पाणी आणि वीज ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र तसे बघायचे झाले तर भारत स्वातंत्र्य होऊन इतके वर्षे झाली तरीही शेतकऱ्यांना अजून पुरेपूर वीज शेती करण्याकरिता उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी समोर सामोरे जावे लागते. राज्यामधील शेतकऱ्यांना वीज ही बहुतांशपणे रात्रीच दिली जात … Read more

यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरू ! चला बघूया तालुक्यानुसार वितरित केलेली रक्कम !

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, राज्यांमध्ये झालेल्या जून जुलै ऑगस्ट मधील अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसानात झालेले होते. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचे पिके हे पाण्यातच होत होते. वेळोवेळी शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून योग्य ते नियोजन शेतकरी करत होते, मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे यासोबतच कापसाला सुद्धा चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस मोठ्या … Read more

Breaking News : शेतकरी हितासाठी , राज्यातील ऊस वाहतुक बंद पाडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा …

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या – यंदाच्या वर्षीच्या ऊसाची एफ आर पी ही मागील वर्षापेक्षा दोनशे रुपयांनी वाढवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मांडली. यासोबतच हंगाम संपल्यावर 350 रुपये द्यावेत असे सुद्धा सांगितले. ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा त्यांनी केला – पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल – जोपर्यंत आम्ही मांडलेल्या … Read more

या बाजारपेठेमध्ये कांदा गेला चार हजार रुपयांवर; चला बघूया आजचे कांद्याचे बाजार भाव;

मागील काही दिवसांपासूनच कांद्याच्या बाजार भाव मध्ये वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. तसे पाहायला गेले तर शेतकरी बांधवांनी कांदा चाळीमध्ये साठवलेला उन्हाळी कांदा सध्या संपत आलेला आहे. यासोबतच नवीन लाल कांदा देखील बाजारामधून अजून मोठ्या प्रमाणावर ती दाखल झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे शॉर्टेज बाजारपेठेमध्ये झाले … Read more

E-Pik Pahani Condition Relaxed | ई पिक पाहनीच्या पाठीमागे शासनाची माघार, आता सरसकट शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे व महत्त्वपूर्ण अपडेट. शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचे व दिलासा देणारी बातमी. शासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.राज्यातील अतिवृष्टी तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती. या संदर्भात ई-पीक पाहण अट आता माघार घेण्यात आले आहे. E-Pik Pahani Condition Relaxed शासनाची अट ही … Read more