गोट फार्मिंग के लिए 10 लाख रुपये लोन के साथ मिलेगी सबसिडी : Goat Farming Loan Application

Goat Farming Loan Application : बकरी पालन (Goat Farming) एक ऐसा व्यवसाय है जिसे बहुत ही कम पैसे से शुरू किया जा सकता है और इससे अधिक लाभ प्राप्त किया जा सकता है। यानी लागत कम और मुनाफा ज्यादा। आज बकरी पालन ग्रामीण क्षेत्रों तक ही सीमित नहीं है। बकरी पालन सब्सिडी (Goat Farming Subsidy) … Read more

तंतो तंत जमीन मोजणी मोबाईल द्वारे कशी करावी : Mobile Land Map Calculator Online

जमिनीची कोपरे काटकोनात नसल्यामुळे तंतोतंत जमीन मोजणे  शक्य होत नाही. मोबाईलवर जमीन मोजणी करणे अत्यंत सोपे आहे. Mobile Land Map Calculator : मोबाईल द्वारे  जमीन मोजणी घरबसल्या कशी करावी याची माहिती यामध्ये आज आपण घेणार आहोत. शेतात जाऊन तुम्ही शेताच्या लांबी रुंदी टेपने मोजतात त्यावेळेस तंतोतंत जमीन मोजणी होईलच याची शक्यता नसते. बरेच लोक अजून … Read more

land record maharashtra online : वडीलोपार्जित जमिन नावावर करा फक्त 100/- रुपयामध्ये

land record maharashtra online : आपल्याला वडिलांची जमीन ही आपल्या अपत्याच्या नावावर करायची असेल तर तुम्हाला ते 100 रुपया मध्येच करता येते. आपली जमीन जर नावावर करायची असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.  7/12 वर आपले नाव लावण्यासाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच आपली जमीन आपल्या मुलांच्या नावावर हस्तांतरित करायची असेल तर ते … Read more

dairy farm loan : ₹700000 तक मिलेगा डेयरी लोन जानिए आवेदन प्रक्रिया

dairy farm loan : 2023 में किसान भाई डेयरी लोन लेना चाहते हैं तो उन्हें डेयरी लोन कैसे मिलेगा इस बारे में आज हम जानकारी प्राप्त करेंगे | 2023 में डेयरी लोन लेने के लिए कुछ महत्वपूर्ण सवाल जो हर किसान भाइयों को रहते हैं | डेयरी लोन के बारे में नीचे दिए गए महत्वपूर्ण … Read more

मंत्रीमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेला महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय ! वाचा सविस्तर निर्णय !

महाराष्ट्र राज्य शासनाची कॅबिनेट बैठक दि.17.11.2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन , या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये विविध महत्वपुर्ण 15 निर्णय घेण्यात आले आहेत . यापैकी शेतकऱ्यांच्या बाबत एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे , शेतकऱ्यांच्या संदर्भात घेण्यात आलेला महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . बाजार समितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना लढवता येणार निवडणुक – … Read more

या बाजारपेठेमध्ये कांदा गेला चार हजार रुपयांवर; चला बघूया आजचे कांद्याचे बाजार भाव;

मागील काही दिवसांपासूनच कांद्याच्या बाजार भाव मध्ये वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. तसे पाहायला गेले तर शेतकरी बांधवांनी कांदा चाळीमध्ये साठवलेला उन्हाळी कांदा सध्या संपत आलेला आहे. यासोबतच नवीन लाल कांदा देखील बाजारामधून अजून मोठ्या प्रमाणावर ती दाखल झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे शॉर्टेज बाजारपेठेमध्ये झाले … Read more

Breaking News : शेतकरी हितासाठी , राज्यातील ऊस वाहतुक बंद पाडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा …

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या – यंदाच्या वर्षीच्या ऊसाची एफ आर पी ही मागील वर्षापेक्षा दोनशे रुपयांनी वाढवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मांडली. यासोबतच हंगाम संपल्यावर 350 रुपये द्यावेत असे सुद्धा सांगितले. ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा त्यांनी केला – पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल – जोपर्यंत आम्ही मांडलेल्या … Read more

यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरू ! चला बघूया तालुक्यानुसार वितरित केलेली रक्कम !

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, राज्यांमध्ये झालेल्या जून जुलै ऑगस्ट मधील अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसानात झालेले होते. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचे पिके हे पाण्यातच होत होते. वेळोवेळी शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून योग्य ते नियोजन शेतकरी करत होते, मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे यासोबतच कापसाला सुद्धा चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस मोठ्या … Read more

शासन शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देणार असून, या योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल; चला बघूया संपूर्ण कृषी बातमी !

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शेती करण्याकरिता जमीन, पाणी आणि वीज ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र तसे बघायचे झाले तर भारत स्वातंत्र्य होऊन इतके वर्षे झाली तरीही शेतकऱ्यांना अजून पुरेपूर वीज शेती करण्याकरिता उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी समोर सामोरे जावे लागते. राज्यामधील शेतकऱ्यांना वीज ही बहुतांशपणे रात्रीच दिली जात … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 700 कोटी निधी शेतकरी हिताच्या योजनेस प्रशासकीय मान्यता ! शेतकऱ्यांना सर्वात मोठा होणार फायदा, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Solapur Breaking : शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींचा समोर येतात. प्रामुख्याने पाण्याची समस्या तसेच विजेच्या समस्येसेनाचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी अजूनही पुरेशी विजेची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकरी बांधवांना वीज उपलब्ध होते मात्र वीज हीं दिवसा न उपलब्ध होता रात्री जास्त करून उपलब्ध होते. त्याचप्रमाणे सध्या … Read more