नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे व महत्त्वपूर्ण अपडेट. शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचे व दिलासा देणारी बातमी. शासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.
राज्यातील अतिवृष्टी तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती. या संदर्भात ई-पीक पाहण अट आता माघार घेण्यात आले आहे.
E-Pik Pahani Condition Relaxed
शासनाची अट ही तात्पुरती रद्द करण्यात आलेली आहे. अशी माहिती यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले आहे.यामध्ये आता विखे पाटील यांनी तीन दिवस अतृष्टीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी दवऱ्यावर सुध्दा होते. तर यावरून आता तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील होते आहेत.
ई-पिक पाहणी अट ही स्थगित असल्याचे निदर्शनात आणून देण्यात आलं आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ई पीक पाहणीच्या करण्याची मागणी केली होती मागणीनुसार विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणी अट तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.
अशा बाबत माहिती दिलेली आपल्याला दिली आहे आणि या परिणामी स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक त्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत असा निर्णय केंद सरकारने घेतला आहे……..
नुकसान भरपाई आता सर्व नुकसान झालेल्यांना मिळणार
शासनाने असा निर्णय घेतला की या प्रक्रियेत कोणत्याही शेतकरी मदत पासून वंचित राहणार नाही आणि याचे देखील विखे पाटील यांनी या ठिकाणी सांगितले आहे .
- आजपासून पुढील एवढ्या दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार; IMD चा इशारा Havaman Andaj Today
- Saur Krushi Pump Yojna : मुख्यमंत्र्यांची सौर कृषी पंप योजनेत केली ही मोठी घोषणा शेतकरी झाले खुश
- Jivant Satbara Mohim : सर्व मयत खातेदारांच्या 7/12 वरील वारसांच्या नोंदीसाठी मोहीम; आला शासन निर्णय
- Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला आणखी 523 किलोमीटर लांबीचा नवा महामार्ग; कसा असणार रूट?
- Dakh Havaman Andaz : बापरे आजपासून पुढचे एवढे दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता पंजाब डख यांचा अंदाज जारी