Breaking News : शेतकरी हितासाठी , राज्यातील ऊस वाहतुक बंद पाडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा …

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या – यंदाच्या वर्षीच्या ऊसाची एफ आर पी ही मागील वर्षापेक्षा दोनशे रुपयांनी वाढवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मांडली. यासोबतच हंगाम संपल्यावर 350 रुपये द्यावेत असे सुद्धा सांगितले. ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा त्यांनी केला – पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल – जोपर्यंत आम्ही मांडलेल्या … Read more